Category: संपादकीय
सरकारला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा का ?
महाराष्ट्रात मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सुरू असताना, या आंदोलनाशी संबंधित आणि महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या तीन व्यक्तींनी आपल्या [...]
व्यवस्थेला लागलेली कीड
देशाचा पाया मजबूत करण्यासाठी सामान्य नागरिकांची विविध करांच्या माध्यमातून लुटण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असताना पायाभूत सुविधाही देणे सरक [...]
जरांगे पाटील मुळात: आरक्षण विधेयक !
ब्राह्मण्यवाद हा जसा विषमतेचा पोषक असतो तसाच त्या विचारांचे वाहक केवळ ब्राह्मण हेच नसतात तर खास करून ज्यांना सत्ता संपत्तीमध्ये अधिक वाटा मिळालेल [...]
अजित पवारांची दुहेरी कोंडी
भाजपने शिंदे यांच्या शिवसेना आणि नंतर अजित पवारांना सोबत घेवून महायुतीची घोषणा केली. अर्थात अजित पवारांसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पा [...]
अन्यायाची मालिका म्हणजे न्यायपालिका ?
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांनी बिहारच्या राजकारणात घेतलेल्या भूमिकेमुळे जातीनिहाय जनगणना केली. जातीनिहाय जनगणना झाल्यान [...]
राजकारणात आणखी एक गांधी
गेल्या एका दशकभरापासून काँगे्रस उभारी घेण्यात अपयशी ठरत असतांना, काँगे्रसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना राजकारणात पुढे आणण्याचा मतप्रवाह भारतीय [...]
बागुलबुवा १२७ जागांचा !
लोकसभा निवडणूकांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून मराठा-ओबीसी, असा संघर्ष चेतवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला; परंतु, त्या प्रयत्ना [...]
पोलिस भरती आणि पावसाळा
लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अर्थात युपीएसी [...]
आत्मक्लेष देणारे उपोषण सोडा; व्यवस्थेविरुद्ध लढूया !
ओबीसींच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीत घसरण होत असल्याने, राज्य सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. ओबीसींचे उपो [...]
पक्षफुटी आणि परतीचे दोर
राजकारणातील विश्वासार्हता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. राजकारणात पूर्वी शब्दाला खूप जागले जायचे, मात्र अलीकडच्या काही दशकांपासून सोयीचे राजकार [...]
