Category: संपादकीय
तापमानवाढीचा उच्चांक
खरंतर तापमानवाढ मानवी जगण्याशी संबंधित असलेली अतिशय महत्वाची घटना. तापमानवाढ अशीच होत राहिल्यास मानवी आयुष्य या तापमानवाढीमुळे संपेल की काय अशी भ [...]
हिप्पोक्रॅटस् ते पोर्शे लॅब प्रकरण !
हिपोक्रॅटसच्या नावानं चांगभलं' नावाची कादंबरी गेल्या वर्षीच प्रकाशित झाली. या कादंबरीचे लेखक देखील पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे एक सेवानिवृत्त अ [...]
खडसे अडकले राजकीय चक्रव्युहात
राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अजूनही झालेला नाही. त्यामुळे खर्या अर्थाने खडसे राजकीय चक्रव्युहात कसे अडकले याचीच चर्चा होता [...]
निवडणूक आयोग नरमला !
लोकशाही व्यवस्था ही संविधानानुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारलेली व्यवस्था आहे. या व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण जितके व्यापक आणि अधिक असेल, [...]
बेजबाबदारपणाचे बळी !
राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका उद्य [...]
निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबी [...]
संथगतीने मतदानाचा फटका कुणाला ?
सर्वाधिक म्हणजे तब्बल 97 कोटी मतदार असलेल्या भारत देशाला निवडणुका नव्या नाहीत. तब्बल 17 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगान [...]
बुध्दकालिन समाजाप्रमाणे भरभराट होवो !
जगाला व्यापून आणि दिपवून टाकणारं भारतीय महान व्यक्तिमत्त्व म्हणून जर कुणाच नाव जर असेल तर ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध! ज्यांची २५८७ वी जयंती आज सं [...]
संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !
खरंतर संपत्तीचा उपभोग आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी करण्यात येत होता. मात्र आजमितीस या संपत्तीचा माज वाढतांना दिसून येतो. यातून आपण काहीही कर [...]
बेभान अवलादी अन्……..
आयटी संस्कृतीने देशाच्या महानगरांचा चेहरा मोहराचा बदलून टाकला आहे! अत्याधुनिक इमारती, जगभरातलं आऊटसोर्सिंग, त्या अनुषंगाने उच्च वेतन, त्यातून निर [...]
