Category: संपादकीय
कलचाचण्यांचा निष्कर्ष
लोकसभा उत्सवाची सांगता झाल्यानंतर लगेचच वृत्तवाहिन्यांनी कलचाचण्यांचा निष्कर्ष जाहीर केला. खरंतर यंदा विरोधकांनी सत्ताधार्यांनी चांगलीच फाईट दिल [...]
एक्झिट पोल आणि वास्तव !
परवा देशात सातव्या आणि अंतिम फेरीचे मतदान पार पडल्यानंतर, लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून सादर केले गेले. यातील जवळपास [...]
राज्यातील राजकीय नाट्य
महाराष्ट्र राज्यात सध्या ज्या काही घटना घडत आहे, आणि त्या विशेष म्हणजे एक्सपोज होत आहे, यामागची क्रोनोलॉजी समजून घेण्याची गरज आहे. राज्यातील लोकस [...]
अग्रवाल विरूध्द अग्रवाल, यातूनच येतेय सत्य बाहेर !
संकट आले की एकट्यानेच येत नाही; तर ती संकटाची मालिका आणते, अशा प्रकारची एक म्हण मराठी भाषेत आहे. अगदी त्याचाच प्रत्यय पुणे येथील पोर्षे कार अपघात [...]
मान्सूनचे शुभवर्तमान
राजधानी दिल्लीचे तापमान 52.3 अंशांवर पोहोचल्यानंतर तरी आपण तापमानवाढ रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आता जाणवू लागली आहे. एकीकडे उष्णतेमुळे जीवा [...]
बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !
मनुस्मृतीतील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात लावले जातील, अशा सूचना निघाल्यानंतर, त्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड मोठे वातावरण निर्माण झाले. डॉ. ब [...]
निकालापूर्वीच ठिणगी
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्पा बाकी असून, 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जूनरोजी निकाल हाती येणार आहे. मात्र त् [...]
तापमानाची होरपळ !
ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता परवलीचा होत चालला आहे. जगभरातील तापमान हे सातत्याने वाढत आहे आणि आता भारतात देखील तापमानाची कमालच झाली. काल दिल्लीच्य [...]
संपत्तीची मस्ती आणि व्यवस्था
देशामध्ये कायद्याचे राज्य असून देखील त्या कायद्याला आपण संपत्तीच्या जोरावर पाहिजे तसे वाकवू शकतो, असा वृथा अभिमान संपत्तीच्या मस्तीतून दिसून येतो [...]
इंडिया आघाडीच्या बैठकीचा अन्वयार्थ !
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. याच दिवशी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक दिल्लीत बोलावण्यात आल [...]
