Category: अग्रलेख
मराठा-ओबीसींतील तणाव !
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो, अशावेळी कोण सत्तेवर येईल याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. मात्र सामाजिक धुव्रीकरण कसे [...]
बदलती जीवनशैली आणि तणाव !
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैलीत प्रचंड बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही दशकांपूर्वी रात्री 8 किंवा जास्तीत-जास्त 9 वाजेपर्यंत [...]
महायुतीतील नाराजीनाट्य !
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांनाच महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असले तरी, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. आणि ती अस [...]
‘एक देश एक निवडणूक’ कितपत व्यवहार्य ?
एक देश एक निवडणूकीचे वारे चांगलेच जोमाने वाहतांना दिसून येत आहे. कॅबिनेटने मंजुरी दिल्यामुळे यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्य [...]
आपचा राजकीय सूर !
राजकारणात समोरच्याला कधी स्वप्नात देखील वाटणार नाही अशी चाल खेळून मोकळं व्हायचं असतं. तरच राजकारणात यशस्वी होता येते. आम आदमी पक्ष अर्थात आपने द [...]
सरकारी निर्णय राज्यास मारक
गेल्या काही दिवसापासून देशभरातील जनता या ना त्या कारणाने रस्त्यावर उतरत असताना केंद्रातील मंत्री तसेच विविध राज्यातील सरकारे आपल्याच नादात असल्या [...]
डाव्यांचा आश्वासक चेहरा हरपला !
खरंतर गेल्या काही दशकांपासून राजकारणाची कूस बदलली आहे. तत्वनिष्ठा, विश्वासार्हता ही शब्द राजकारणात तरी परवलीची झाली आहे. मात्र डाव्या चळवळीत अजू [...]
श्रेयवादाची लढाई !
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पडघम वाजतांना दिसून येत आहे. त्यातच राज्य सरकारने आणलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना [...]
मणिपूर हिंसाचारापुढे सरकारची हतबलता !
भारतासारख्या देशामध्ये तब्बल दीड-ते पावणेदोन वर्षांपासून सातत्याने हिंसाचार आणि रक्तरंजित घटना घडत असतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कुणाची, याचा व [...]
हरियाणातील राजकीय दंगल !
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. या निवडणुकी चांगल्याच रंगणार असल्याचे चिन्हे दिसून येत आ [...]