Category: अग्रलेख
क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…
जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशांमध्ये भारत दुसर्या क्रमाकांवर आहे. भारताची लोकसंख्या 131 कोटीच्या पुढे असून देखील भारताला पदक मिळत नाही, अशी [...]
“ईडी”चा फास
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असला तरी, इंदिरा गांधींच्या काळात देखील सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आ [...]
श्रावणी मासी, हर्ष मानसी…
नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून, या महिन्यातील आज पहिला सोमवार. या श्रावण महिन्याचे वैशिष्टयच वेगळे आहे. हवा-हवासा वाटणारा हा महिना. या श्रावण महि [...]
राज्यपालांचा मराठीद्वेष
स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राला जितके राज्यपाल लाभले, त्यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल म्हणून इतिहास भगतसिंग कोश्यारी यांची नोंद घेईल. [...]
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच
राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटला असतांना देखील राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत [...]
शिक्षक भरती घोटाळा आणि ऑपरेशन लोटस
गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी जोरात सुरु आहे. मात्र छापेमारीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेहमीच [...]
वंचितांचे प्रतिबिंब !
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी काल देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणातून संपूर्ण [...]
माध्यमांचा कणा
भारतासारख्या लोकशाहीसंपन्न देशाची वाटचाल आज कोणत्या दिशेने सुरु आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. देशातील काही घटनांकडे लक्ष वेधल्यास माध्यमांची बदलत [...]
विरोधासाठी व्यापार्यासह राजकिय नेते लक्ष्य
सुमारे वर्षभरापासून ईडी च्या कारवाईच्या धसक्याने राजकारण्यांसह राजकारण्यांच्या नातेवाईकांचे व्यावसाय लक्ष्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. जिएसटीसह इतर क [...]
चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद
महाराष्ट्र राज्यात गेल्या महिनाभर सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सर्वाधिक चर्चेत आलेला सत्ता संघर्ष सध्याच्या सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्यांनाह [...]