Category: अग्रलेख
दोन्ही पवार एकत्र येणार ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची श [...]
न्यायव्यवस्थेला हादरे !
न्यायव्यवस्थेमध्ये नेमके काय सुरू आहे, त्याचे उघडे-नागडे रूप बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने पाहिले. खरंतर ज्यांच्याकडून न्यायाची [...]
लाडकी बहीण आणि राज्याचा खिसा !
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. या योजनेमुळेच महायुतील सरकारला आपल्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिले. मात्र या [...]
‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे [...]
लोकसंख्या वाढीचे प्रोत्साहन दिशाभूल करणारे !
भारतासारख्या विशाला देशाचा लोकसंख्येच्या बाबतीत विचार केल्यास भारताने चीनला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारताने आपली लोकसंख्या 143 कोटी [...]
‘आप’ची ‘एकला चलो रे’ची रणनीती !
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 23 फेबु्रवारी रोजी संपत असल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल जानेवारी 2025 मध्ये वाजण्याची शक्यता आहे. [...]
डिजिटल अरेस्टच्या घटना चिंताजनक !
देशामध्ये डिजिटल युग दुधारी शस्त्र ठरतांना दिसून येत आहे. एकीकडे या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होतांना दिसून येत आहे. फोन पे, गुग [...]
राजकीय वादळाचा अर्थ!
महाराष्ट्राच्या राजकारणात होणार्या राजकीय भूकंपापेक्षा निकालाचा धक्का अनेकांना पचवणे शक्य झालेले दिसून येत नाही. कारण अनेक पक्ष फुटणार, भाजप ऑपर [...]
ओबीसी फॅक्टर आणि लाडक्या बहिणींचा कौल !
राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांच्या अपेक्षेप्रमाणे महायुतीला कौल मिळाला असून, पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसू [...]
मतदानाचा उच्चांक !
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले असून, यंदा 1995 नंतर म्हणजेच तीन दशकानंतर मतदानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे खर्या अर्थान [...]