Category: अग्रलेख
प्रजासत्ताक दिन आणि लोकशाही मूल्ये !
देशभरात आज 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. खर्या अर्थाने देशातील जनतेला भारतीय संविधानाने प्रदान करण्यात आलेले अधिकार देण्यात आ [...]
जलसंकटाचे भीषण वास्तव !
जगातील अर्धी लोकसंख्या जलसंकटाचा सामना करत आहे, ही केवळ आकडेवारी नाही तर मानवजातीच्या भवितव्यावर आलेली गंभीर घटना आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्य [...]
आता महापौरपदाकडे लक्ष.. !
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मह [...]
रोजगाराच्या संधी आणि गुंतवणूक
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत महाराष्ट्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले [...]
भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नबीन यांच्याकडे सोपवली जाणे ही केवळ संघटनात्मक घटना नाही, तर भाजपच्या राजकीय प्रवासातील एक [...]
मुंबईच्या महापौरपदासाठी घोडेबाजार?
मुंबईत जरी भाजपला एकहाती सत्ता मिळाली नसली तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सहजशक्य होणारे नाही. शिंदे यांच्या हातात हुकमी एक्का असल्यामुळे त्यांन [...]
भाजपचा विजय आणि प्रादेशिक पक्षांची धुळधाण !
महाराष्ट्रात गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत लागोपाठ निवडणुका होत आहे. मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये व [...]
लोकशाहीचा आज उत्सव !
लोकशाहीमध्ये निवडणुकांना अतिशय अनन्यसाधारण असे महत्व आहे. कारण निवडणुकीद्वारे येणारे सरकार, लोकप्रतिनिधी जनतेद्वारे निवडून दिल्या जातात. त्यामुळे [...]
राजकीय गोडवा वाढणार का?
देशभरात मकरसंक्रांत हा सण गोडव्याचा, समरसतेचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा संदेश देणारा हा [...]
राजकारणातील हरवलेला संवाद .. !
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ अशी परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ [...]
