Category: अग्रलेख
शाश्वत विकासाच्या दिशेने
जी-20 ची शिखर परिषद नुकतीच पार पडली असून, विशेष म्हणजे प्रथमच ही शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचे जाग [...]
सरकारची दुहेरी कोंडी
राज्यात सध्या दुष्काळाचे ढग कायम आहे, दोन दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यात पावसाने सुरूवात झाली असली तरी, तोपर्यंत पिके जळून गेली आहे, त्यामुळे आता पाव [...]
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य सध्या आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा या विवंचेनत दिसून येत आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि धनगर [...]
इंडिया आणि वास्तव
देशात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती सर्वच पक्षांकडून आखण्यात येत आहे. त्यातच विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केल्यानंतर सत्ताधार्यांसमोर इंडि [...]
भारताचा वाढता प्रभाव
जी-20 परिषद भारतात संपन्न होत असून, या परिषदेचे यजमानपद अर्थात अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्ताने भारताचे जागतिक पातळीवर भारताचे महत्व पुन्हा ए [...]
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
खरंतर ‘एक देश, एक निवडणूक’ची चर्चा सुरू झाल्यापासून या संदर्भात आजवर अनेक प्रस्ताव आले आहेत. वेगवेगळ्या वेळी होणार्या निवडणुकांचे वेळापत्रक पुढे [...]
अदानी समूह संशयाच्या फेर्यात
निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही ज्या वेगाने वर जातात, त्याच वेगाने खाली येतात. त्यामुळे तुमचा वेग काय आहे, हे महत्वाचे असते. तुमचा वेग जर नैतिकेच्य [...]
चीनची कुरघोडी
भारतासारख्या देशाची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू आहे. आगामी काळात जगाचे नेतृत्व करण्याची धमक भारतामध्ये असल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस् [...]
बालविवाह आणि बालमातांचे वाढते प्रमाण…
आज आपण 21 व्या शतकात वावरत असतांना, आजही आपल्यासमोर बालविवाहाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. खरंतर मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 [...]
राज्यात पुन्हा राजकीय धुरळा
राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय धुरळा कमी झाला होता. धुरळा कमी झाल्यामुळे राजकीय वातावरण शांतपणे प [...]