Category: अग्रलेख
नबावावरून बेबनाव
राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनाला नुकतीच सुरूवात झाली असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेबनवाव होतांना दिसून येत आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणज [...]
झोपाळू सरकारचा ’ओव्हरटाईम’
महाराष्ट्र राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडवून आणण्यात आला. यामध्ये धक्कादायक घटना घडवून आणण्यात आल्या. महाविकास आघाडीचे सरकार जावून म [...]
वायूप्रदूषण चिंताजनक
अलीकडच्या काही महिन्यांपासून भारतात वाढणारे प्रदूषण चिंताजनक आहे. वायूप्रदूषण वाढण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमा [...]
काँगे्रसची दिशा आणि दशा !
भारतीय राष्ट्रीय काँगे्रसची स्थापनाच मुळात 1885 मध्ये झाली होती. आज हा पक्ष तब्बल 138 वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानं [...]
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
प्रजासत्ताक भारतापासून ते आजपर्यंत राज्यपाल पद नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. खरंतर भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणेच राज्यपाल पदा [...]
अस्मानी संकट
राज्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकर्यांच्या रब्बी पिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या अवकाळीमुळे शेत [...]
मानवाच्या हातासमोर तंत्रज्ञान फिके
पुरातन काळापासून एक म्हण आहे. खोदा पहाड निकला चूहा. याचाच एक प्रत्यय आज उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बां [...]
अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे
गेल्या पंधरा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच राज्यभर चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात फक्त मराठा समाजच राहतो का? असा सवाल आता [...]
पाक पुरस्कृत दहशतवाद
भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस् [...]
फसव्या जाहिराती आणि ग्राहक
आजकाल आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा नवा ट्रेंड रुजतांना दिसून येत आहे. या जाहिरातीमध्ये जे दावे करण्यात येतात, ते प्रत्यक्षात असतातच असे नव [...]