Category: अग्रलेख
राजकीय गोडवा वाढणार का?
देशभरात मकरसंक्रांत हा सण गोडव्याचा, समरसतेचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा संदेश देणारा हा [...]
राजकारणातील हरवलेला संवाद .. !
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ अशी परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ [...]
इराणमधील अशांतता आणि अस्थिरता !
इराणमध्ये सध्या उसळलेली अशांतता ही अचानक घडलेली घटना नाही, तर ती दीर्घकाळ साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोज [...]
शहरांचा श्वास कोंडला..!
भारत वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असताना विकासाच्या या प्रवासाला एक काळी किनार लाभली आहे, ती म्हणजे वाढते वायू प्रदूषण. भारतीय संविधानातील कलम 21 [...]
मुंबईत सत्ता कोण राखणार ?
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असले तरी, या सर्वांत मुंबईची महानगरपालिका केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानग [...]
बिनविरोधचा संशयकल्लोळ !
लोकशाही व्यवस्थेचा आत्मा हा निवडणुकीत दडलेला असतो. मतदाराचा अधिकार, उमेदवाराची समान संधी आणि निवडणूक यंत्रणेची पारदर्शकता या तिन्ही आधारस्तंभांवर [...]
दूषित पाण्याचे अदृश्य संकट !
भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्या देशामध्ये दोन संकट प्रामुख्याने घोंघावतांना दिसून येत आहे. दूषित पाणी आणि प्रदूषण, मात्र ते दोन्ही संकट [...]
व्हेनेझुएलावर हल्ला आणि ट्रम्प यांचा दुटप्पीपणा !
अमेरिका हा देश कायमच महत्वाकांक्षी राहिला आहे. आपल्या अधिकाराबाबतीत जसा तो सजग आहे, तसाच आपल्या शेजारी राष्ट्र आपल्याच इशार्यावर चालावे, यासाठी अ [...]
बिनविरोध नगरसेवक संशयाच्या भोवर्यात ?
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजेच शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक उमेदवारां [...]
सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ !
देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सातत्याने गौरवले जाणारे मध्यप्रदेशातील इंदूर आज एका अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणार्या वास्तवास सामोरे गेले आ [...]
