Category: अग्रलेख
यूपीएससीतील नवे नियम आणि मर्यादा !
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने चार फेब्रुवारी रोजी जाहीर केलेली नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2026 ची अधिसूचना केवळ परीक् [...]
मणिपूरचा धगधगता प्रश्न
मणिपूर हे ईशान्य भारतातील केवळ एक सीमावर्ती राज्य नसून, विविध जमाती, भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक अस्मितांचा नाजूक समतोल जपणारे सामाजिक वास्तव आहे. [...]
लोकसभेतील गोंधळ चिंताजनक !
लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ आणि त्याच धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाविना मंजूर करण्याची नामुष्की ओढवली आहे. व [...]
असंवेदनशीलता ३२ तासांची !
पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे तब्बल ३२ तास ठप्प राहतो आणि शासन-प्रशासन मात्र ढिम्म, उदासीन, बधिरपणे पाहत बसते—ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर, सामान्य [...]
राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि नवी वळणे !
राजकारणात कधीही रस्ता हा सरळ जात नाही, तर राजकारणाचा प्रवास हा नेहमीच वळणावळणाने होत असतो. खरंतर दोन्ही राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानं [...]
अजितदादांचा अपघात की घातपात ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष आणि त्यांच्या [...]
विकसित भारताला दिशा देणारा अर्थसंकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार केला असून, त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू असल्याचे दि [...]
राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील संदोपसुंदी समोर येतांना दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगे् [...]
यूजीसी नियम आणि संविधानिक मूल्ये !
भारतीय शिक्षणव्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा नसून समाजरचनेवर दूरगामी परिणाम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणतेह [...]
दादांची अखेर चटका लावणारी !
राज्यातील बारामतीतील काटेवाडीच्या मातीत गुरूवारच्या दिवशी केवळ माणसांची गर्दी नव्हती; ती होती एका नात्याची, एका विश्वासाची आणि एका काळजाच्या ओलाव [...]
