Category: राजकारण

1 426 427 428 429 430 598 4280 / 5975 POSTS
पुण्यात कर्नाटकच्या बसेसना फासले काळे

पुण्यात कर्नाटकच्या बसेसना फासले काळे

पुणे प्रतिनिधी - बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करत, ट्रकवर उभे राहून झेंडे मिरवणार्‍या कानडी संघटनांच्या विरोधात तीव्र पडसाद पुण्या [...]

जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे

कुडाळ / वार्ताहर : प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम केला जातो. याकरीता दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी येथील जिल्हा परिषदेची श [...]
समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या

समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या

कोपरगाव प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी-कोपरगाव पर्यंतचे काम पूर्ण झालेले आहे. य [...]
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे [...]
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

अहमदनगर प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये. मागच्या पिढीतही कोणात अशी हिंमत नव्हती व येणार [...]
शिवरायांचा अवमान भाजपचे नियोजित षडयंत्र – नाना पटोले

शिवरायांचा अवमान भाजपचे नियोजित षडयंत्र – नाना पटोले

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. गेल्या काही दिवसात भाजपच्या काही नेत्यांनी शिवाजी महाराज यांच्याबद् [...]
पुण्यात मनसेला धक्का 400 कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष

पुण्यात मनसेला धक्का 400 कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष

पुणे प्रतिनिधी - मुंबई आणि ठाणे जिल्ह्यानंतर मनसेचे सर्वाधिक प्राबल्य हे पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दिसून येते. मात्र लोकांशी नाळ जोडलेल्या नेत् [...]
मराठवाडयात पाच महिन्यात 475 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

मराठवाडयात पाच महिन्यात 475 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी - मराठवाडयाच्या नशिबी कायम दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. मग तो दुष्काळ ओला असो की, कोरडा. शेतकर्‍यांच्या आत्महत्या नेहमीच्याच. त् [...]
जत तालुक्यासाठी ’एमआयडीसी’

जत तालुक्यासाठी ’एमआयडीसी’

सांगली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील नागरिकांची खदखद बाहेर पडत असून, विकासकामे करून, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करा, शे [...]
समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

वाशिम प्रतिनिधी ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्या [...]
1 426 427 428 429 430 598 4280 / 5975 POSTS