Category: ताज्या बातम्या
मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणारे माथाडी कामगार संथगतीने काम करतात, असा आरोप करणार्या ठेकेदारांकडून (हुंडेकरी) जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आ [...]
पदोन्नतीतील आरक्षणासाठी आरपीआयचा आंदोलन सप्ताह
पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंदोलन सप्ताह करण्यात येणार आहे. [...]
रागाच्या भरात मुलाकडून वडिलांचा खून l पहा LokNews24
LokNews24 l जनसामान्यांचे हक्काचे
LOK News 24 I माझा गाव माझी बातमी
---------------
रागाच्या भरात मुलाकडून वडिलांचा खून l पहा LokNews2 [...]
खासगी रुग्णालये आणि हॉटेलांचं व्हॅक्सिनेशन पॅकेज l पहा LokNews24
LOK News 24 I १२ च्या बारा बातम्या
---------------
खासगी रुग्णालये आणि हॉटेलांचं व्हॅक्सिनेशन पॅकेज l पहा LokNews24
---------------
[...]
कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच l पहा LokNews24
LOK News 24 I Superfast Maharashtra
---------------
कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच l पहा LokNews24
---------------
मुख्य सं [...]
शासनाने यंदाचा पालखी सोहळा जैव सुरक्षा कवच पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी : नितीन महाराज मोरे
शासनाने आयपीएल प्रमाणेच जैव सुरक्षा कवचामध्ये (बायोबबल) श्री संत तुकाराम महाराज ३३६ व्या पालखी सोहळ्यास पंढरपूरला नेण्यास परवानगी द्यावी. [...]
दलित महिलांना विष्ठा साफ करायला लावली; पाेलिस निरीक्षक केंद्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी मातंग समाजातील महिलांना आपल्या घरातून बोलावून जबरदस्तीने मानवी विष्ठा व जनावरांची विष्ठ [...]
केडगावला नवे लसीकरण केंद्र सुरू विश्वेश्वर प्रतिष्ठानचा पुढाकार
केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे नवे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून हे [...]
जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची सुरू झाली चौकशी ; मागील पाच वर्षांची होणार तपासणी, 102 कोटीच्या गैरव्यवहाराचा संशय
नगर जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणार्या टँकरद्वारे दोन वर्षांत सुमारे 102 कोटीचा घोटाळा करून सरकारी रक्कम हडप केल्याच्या तक्रारीची चौकश [...]
मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने : नाना पटोले
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे [...]
