Category: ताज्या बातम्या

तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे नीट परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या
कोइम्बतूर : तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे 'नीट' (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय अनुकीर्तनाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आ [...]

छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या
कोरिया : छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खननाच्या जुन्या वादातून भाजप नेते भरतसिंह गहरवार उर्फ लल्लासिंह यांची निघृण हत्या करण्यात आल्याची [...]
पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे; पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
पुणे : जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या "एल निनो"च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता [...]
ठाकरे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’वर शिक्कामोर्तब ! ठाकरेंच्या बैठकीला सहा खासदार गैरहजर
पक्षाकडून 'कारण दाखवा' नोटीस जारी, कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाची बैठक गुरु [...]

अखेर अमेरिका-इराण युद्धाला पूर्णविराम; व्हर्साय येथे सामंजस्य करार, पुढील ६० दिवस निर्णायक
तेहरान/वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाला तात्पुरता विराम देण्यासाठी दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष [...]
मान्सून २५ जूननंतर महाराष्ट्रात गती घेणार; हवामान तज्ज्ञांचा अंदाज, शेतकऱ्यांना पेरणीबाबत खबरदारीचा सल्ला
मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा जून महिन्यात मोठा विराम घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनची वाटचाल जूनच्या मधा [...]
ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत धक्का; नगरसेवक दीपक सावंत अपात्र होण्याची शक्यता
मुंबई : महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. भांडुप परिस [...]
विरोधकांच्या विसंवादाचा महायुतीला लाभ; अमरनाथ राजूरकरांच्या विजयाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांचा ठाम विश्वास
नांदेड : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी [...]

नीट पेपरफुटी रोखण्यात टेलिग्राम ठरले अपयशी; केंद्र सरकारचे दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्रामच्या भूमिकेबाबत केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज् [...]
शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज!
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा एकेकाळी जगभरात डंका होता. तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे या देशामध्ये होती. जगातील अनेक विद्वान शिक्षक, विद्यार्थी या [...]
