Category: फीचर
Featured posts

सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी
शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे [...]

विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे
अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हटले हो [...]
राज्याचा विकासदर केंद्रापेक्षा अधिक : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार आधारस्तंभांवर भरमुंबई : राज्य सरकारने सन 2026-2027 साठी सुमारे सात लाख एकोणसत [...]

राज्यात 75 हजार पदांची नवी भरती
मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरच 75 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाय [...]
स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी संदेश सेवा
मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या म [...]
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो प्रकल्प
मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार [...]
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा
ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्यांना येणार्या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी न [...]
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आ [...]

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार
मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा [...]

घोषणांचा पाऊस ; अंमलबजावणीचा प्रश्न!
राज्याचा २०२६-२७ चा एकूण अर्थसंकल्प ₹ ७.६९ लाख कोटी इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्याचा राजकोषीय तूट दर ३ टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न [...]
