Category: शहरं
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि.23 : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासना [...]
पोलीस दलाचे बळकटीकरण; आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ सेवा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
अमरावती : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाच्या बळकटीकरणासह अन्वेषण प्रक्रियेला गती मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान असे अनेक महत्वा [...]
गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा
औरंगाबाद : देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभ [...]
मंत्री छगन भुजबळ गोपीनाथ गडावर; स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळी घेतले दर्शन
नाशिक : आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे [...]
एसटीला सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा – अजित पवार
पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) यापुढे डिझेल बसची खरेदी करू नका. सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा,' अशी सूचना एसटीला [...]
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या वि [...]
LIVE : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद | Narayan Rane Live
LIVE : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद | Narayan Rane Live
[...]
खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकार [...]
जिहे कठापूरचा समावेश पीएमकेएसवायमध्ये व्हावा; आ. जयकुमार गोरे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
दिल्ली : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याबरोबर जिहे कठापूर योजनेसाठी नाबार्डमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करताना खा. निंबाळकर, आ. गोरे व मान्यवर. [...]
उसाचे एकही कांडे कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांचा इशारा
इस्लामपूर / प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. मात्र, सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार ब्र शब्द [...]
