Category: शहरं
नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही- विनायक राऊत (Video)
नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवण मधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांग [...]
अन्यथा महिला मुंडन करून सरकारचा निषेध करणार (Video)
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आज चक्क साम [...]
विहिरीत पडलेला वाघ तब्बल पाच तासांनी बाहेर (Video)
वरोरा तालुक्यातील मोखाळा—आल्फर मार्गावर गमन सरपाते यांच्या शेतातील विहिरीत मध्यरात्री वाघ पडला. ही माहिती शेतमालकाने वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र [...]
शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Video)
मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये महिला शिवसेना नेत्या अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक करण्यात [...]
महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार
औरंगाबाद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणार्या महिला सरपंचांना आदर्श पुरस्कार देण्याची घोषणा ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत् [...]
एसटी कर्मचार्यांचा संप चिघळणार ? राज्य सरकारचा जीआर केला अमान्य
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून, सोमवारी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठी [...]
औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड – अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई
मुंबई, दि. 8 : औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४ व नियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या कंपन्यां [...]
महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद : महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास का [...]
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार पालकमंत्री मुश्रीफ
शिर्डी, दि.08 :- कोपरगाव परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्य [...]
रस्ते अपघात कमी करण्याच्या कार्यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 8 : भारतात रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रस्ते अपघातांविषयी समाजात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ह [...]
