Category: शहरं
कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा न बनवताच खर्च केले कोट्यावधी
कर्जत/प्रतिनिधी : शासनाने विकासाचे धोरण राबविताना विकास आराखड्यावर भर दिला असून त्या अनुषंगाने प्रत्येक गावाचा पाच वर्षांचा व एक वर्षाचा ग्राम विकास [...]
जलमोती की मच्छरमोती? :पाण्याच्या बाटलीत मच्छर :
जामखेड प्रतिनिधी : शुद्ध पाणी मिळेल या विश्वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु जामखेड मधील "जलमोती" या [...]
इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या
इस्लामपूर /प्रतिनिधी : इस्लामपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या श्रेयवादावरून राजकारण तापले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंद [...]
राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान -उदय सामंत
अहमदनगर- राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान असुन राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत [...]
राज्यात जाणीवपूर्वक दंगे करणार्यांना सोडणार नाही : ना. शंभूराज देसाई
कराड / प्रतिनिधी : महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरात झालेली दंगली पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणलेल्या आहेत. येथे झालेल्या दंगल [...]
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया [...]
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही : ना बाळासाहेब थोरात
संगमनेर/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या [...]
देर आये दुरुस्त आये : ना. बाळासाहेब पाटील
केंद्र शासनाचे तिन्ही कृषी कायदे मागेसातारा / प्रतिनिधी : केंद्र सरकारने कृषी कायदा संदर्भात केलेले कायदे मागे घेण्याची जाहीर केल्यानंतर सहकार पण [...]
