Category: शहरं
शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात : डॉ. स्वामीनाथन
शाळेअभावी दोन वर्षांत मुलांचा सामाजिक विकास थांबलानवी दिल्ली : देशातील विविध राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शाळा मोठया प्रमाणावर बंदच राहिल्या आहेत. [...]
शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती : ना. जयंत पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपाच्या केंद्र सरकारने शेतकर्यांच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती [...]
हद्दवाढ झालेल्या भागातील विकासकामांसाठी 49 कोटींची मागणी; खा. उदयनराजे भोसले यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा
सातारा / प्रतिनिधी : शासनाने सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ केली. परंतू गेल्या दिड वर्षापासून हद्दवाढ भागासाठी शासनाने नगरपरिषदेला अतिरिक्त दमडीही दि [...]
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
सहकारातून राजकीय एंट्री; तालुक्यात वाढता जनसंपर्कइस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार प्रतीक पाटील असल [...]
ना. रामराजेंवर टिका करुन दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर
फलटण / प्रतिनिधी : ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दुष्काळी जनतेच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी घेतलेले कष्ट उभ्या महाराष्ट्राला माहित आह [...]
माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक
म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धुळदेव येथे बर्निंग एसटीचा थरार चालकाच्या प्रसंगावधाने 44 प्रवाशी असलेल्या बसमधील कोणतीही जीवित हानी झाली नाह [...]
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर येथील तालुका कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यां [...]
वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ
मुंबई/अहमदनगर: कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितर [...]
राज्याने स्वतंत्र पीक विमा योजना आणावी
मुंबई : शेतकरी आणि पिक विमा कंपन्या यांचे कायमच मतभेद राहिले आहेत. कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे, किंवा इतर कारणांमुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठया प्रमा [...]

