Category: शहरं
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
नाशिक - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी शासनाने 31 जुलै 2023 मुदत दिली आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत वा [...]
मिलेट पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मिलेटची जनजागृती व्हावी : जिल्हाधिकारी गंगाथरन डी
नाशिक - ‘मिलेट पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तृणधान्याचे महत्व व पौष्टीक गुणधर्म याबाबत जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन जि [...]
बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिका
पिंपरी : देशभरातील शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण न [...]
कोंडेश्वर, बारवी धरणासह इतर पर्यटनावर मनाई
मुंबई ःपावसाळा सुरू झाल्यावर अनेकांची पावले पर्यटनासाठी निघत असतात. मुंबईजवळील अंबरनाथ तालुक्यात अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात [...]
पुण्यात शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्या टोळीला अटक
पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील विश्रांतवाडी चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्या वाहनांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत, लुटमारी करणार्या टोळीला [...]
स्वयंपुनर्विकासातील पुनर्वसन सदनिकेसाठी केवळ हजार रुपये मुद्रांक
मुंबई : जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून आता स्वयंपुनर्विकासातील सदनिकेसाठी फक्त हजार [...]
विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव संस्मरणीय व्हावा ः डॉ. नीलम गोर्हे
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात [...]
अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा
अमरावती ः अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती [...]
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला न्यायालयात आव्हान
मुंबई/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल [...]
नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा ः मंत्री गिरीश महाजन
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील 15 दिवसापासून शेतकर्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्य [...]
