Category: अन्य जिल्हे
अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 500 किलो संशयित गोवंश मांसासह इको व्हॅन जप्त, चालकावर गुन्हा
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिसांनी गोवंश मांसाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 500 किलो संशयित गोवंश मांस आणि इको व्हॅनसह 3 लाख 75 हज [...]
नालीकामाच्या संथ गतीमुळे मालेगाव रोडवर सांडपाण्याचे साम्राज्य; नागरिक हैराणशारदा कन्स्ट्रक्शनचे काम रखडले; विद्यार्थी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय
नांदेड शहरातील मालेगाव रोड महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौक या महत्त्वाच्या मार्गावर शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत नालीचे बांधकाम सुरू आहे. [...]
घनकचरा व्यवस्थापनात खाजगी कंपनीचा मनमानी कारभार?वजनात फसवणूक, नागरिकांशी अरेरावीचे आरोप
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार्या खाजगी कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कचरा [...]
’लातूर पॅटर्न’च्या नावाखाली गुणवंत विद्यार्थ्यांचे श्रेय विकत घेतले जाते?अॅड.अण्णाराव पाटील यांचे गंभीर आरोप
नांदेड : नीट(नीट-यूजी) पेपरफुटी प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक झालेला आणि आरसीसी(आरसीसी)कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच् [...]
जीवघेणी निष्काळजी! सरस्वती कॉलनीत महावितरणचा उघडा ’फ्युज बॉक्स’ ठरतोय मृत्यूचा सापळा; निष्पापांच्या जिवाशी खेळण्याचा महावितरणचा नवा ’पराक्रम’
किनवट : महावितरणच्या ’स्मार्ट’ कारभाराचा आणखी एक अक्राळविक्राळ चेहरा समोर आला असून, शहरातील सरस्वती कॉलनीसह गोकुंदा भागात महावितरणने नागरिकांच्या [...]
पवित्र पोर्टलला बगल देत शिक्षक भरतीचा खेळ?खासगी शाळांतील नियुक्त्यांवर शिक्षण विभाग मौन; एसआयटी चौकशीची मागणी
नांदेड जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी सविता बिरगे आणि विद्यमान शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कार्यकाळात झालेल् [...]
संसदेतील गदारोळामुळे जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा रखडली; विरोधकांवर खा. अशोकराव चव्हाण यांची टीका
नांदेड : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. यामुळे जनतेशी निगडित [...]
निर्णय कोणाचा आणि लढा कोणासाठी?
लोकशाहीतील कोणतेही आंदोलन हे एखाद्या व्यक्तीचे नसते; ते जनतेच्या विश्वासाचे असते. म्हणूनच आंदोलनाची ताकद केवळ घोषणांत नसते, तर पारदर्शकतेत असते. आंद [...]
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने उपोषणाची सांगता !
सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण संपवल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह [...]

जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ नरसी-नायगावात तीव्र आंदोलन; महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
नायगाव: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच् [...]
