Category: नाशिक
कठोर कारवाईचा गाजावाजा की अन्नसुरक्षेची खरी लढाई?
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या विभागाची कार्यशैली राज्याच्या राजकीय, प्रशासक [...]

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी
https://www.youtube.com/watch?v=lEM6q1vtgVk
मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या क [...]

खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; नाशिक मनपात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने, जोरदार हायव्होल्टेज ड्रामा!
नाशिक: शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत राजकीय वातावरण [...]

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी
मुंबई/नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळ आज एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला टॅक्सी जीपने [...]
ST प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!
एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणी [...]
दडपशाही नको, संवाद हवा !
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारात आहे [...]
विश्वासाची परीक्षा आणि शरद पवारांचे राजकारण !
राजकारणात भेटीगाठी हा लोकशाहीचा भाग असतो. विरोधक एकमेकांना भेटतात, चर्चा करतात, मतभेद असूनही संवाद ठेवतात. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप [...]

सा. बां. मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राज्यमंत्री नाईक आणि सचिव नागरगोजे यांचा भ्रष्टाचार?
https://youtu.be/Tbcm3hm6Bpc
सा. बां. (सार्वजनिक बांधकाम विभाग) मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप समोर येत आहेत. रा [...]
निर्णय कोणाचा आणि लढा कोणासाठी?
लोकशाहीतील कोणतेही आंदोलन हे एखाद्या व्यक्तीचे नसते; ते जनतेच्या विश्वासाचे असते. म्हणूनच आंदोलनाची ताकद केवळ घोषणांत नसते, तर पारदर्शकतेत असते. आंद [...]
पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने उपोषणाची सांगता !
सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण संपवल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह [...]
