Category: अहमदनगर
ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)-
धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत झालेल्या 2 कोटी 38 लाख रुपयाचे काम शासनाच्या प्लॅन इस्टीमेट नू [...]
बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
कर्जत प्रतिनिधी
नाशिक येथील कै. पुंजाजी ढिकले सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. [...]
भाजपात प्रवेश केल्यावर ते साधु संत होतात का? शेट्टी
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेली जागर एफ [...]
उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)-
सक्कर चौक ते स्टेट बँक चौक या मार्गावरील उड्डाण पुला करिता रस्त्याची संयुक्त मोजणी करून जागा संपादन करण्यात यावी या मागणीचे [...]
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे पॅचिगकाम चालू
अहमदनगर (प्रतिनिधी) -
अहमदनगर शहरातून जाणाऱ्या एन.एच-222 राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी शहर राष्ट्रवादी आक्रमक झाली [...]
पत्रकार सोमनाथ कचरे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
नेवासाफाटा प्रतिनिधी -
नेवासा तालुक्यातील कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कुकाण्यातील युवा नेतृत्व पत्रकार [...]
लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केले
नेवासाफाटा प्रतिनिधी
लॉकर मधून पडलेले दीड तोळे सोने परत केल्याबद्दल व दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल नेवासा जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सुनील हापसे या [...]
महिलांना लेखन कलेत अनेक संधी- डॉ.ऋचा शर्मा
नगर-
महिलांना लेखन कलेत अनेक संधी आहेत. फिल्म गीत‚ पटकथा लेखन‚ नाटक‚ पत्रकारिता‚ अनुवाद अशा विविध क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत. साहित्य लेखनात म [...]
पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी संगमनेर
संगमनेर नगर परिषद व राष्ट्रीय सेवा योजना , संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्या [...]
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.
भाळवणी (प्रतिनिधी):-
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. आदर्श गाव हि [...]
