Category: अहमदनगर
शास्ती माफीतील तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील : आ खताळ
।संगमनेर/प्रतिनिधी।१
राज्य शासनाने मालमत्ता करावरील शास्तीमाफीसह अभययोजना’ राबवि ण्यास मान्यता दिली असली, तरी नगर प [...]
महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला प्रायोगिक तत्वावर प्रारंभ
अहिल्यानगर/मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२५: महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. [...]

महाराष्ट्राच्या जीएसटीतून परतावा करत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी : बाळासाहेब थोरात.
संगमनेर : महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. मात्र शासन कोणताही निर्णय घेत नाही [...]

जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडून पाहणी
अहिल्यानगर, दि. १: जामखेड तालुक्यातील वंजारवाडी, जवळका, धनेगाव, पिंपरखेड, गिरवली व चोंडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच [...]
राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती
पुणे, दि. ३०: भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक [...]

पावसामुळे बाधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
शिर्डी, दि. २९ : अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत करावे. प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबि [...]
करिअरसाठी उत्तम व प्रतिभावंत क्षेत्र निवडा : नवनाथ धुमाळ
कर्जत : "जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर उद्दिष्टे मोठी ठेवा. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर यश अवलंबून असते. अंतर्मनाला वाटल्याशिवाय यश मिळत [...]
कर्जत : दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यावर मोठे खड्डे ; खड्ड्यांमध्ये झाडे लावून राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी
कर्जत : कर्जत शहर व परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला केवळ मुरूम टा [...]
कोपरगाव : सहकाररत्न कोल्हे शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कोपरगाव : तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असल्याने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाला बदलत्या परिस्थीतीत थेट शेतकऱ्यांना घरपोहोच सेवा देऊ [...]

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे जावे. शासन शेतकऱ्या [...]
