Category: अहमदनगर
सीना नदीला पूर; १२ नागरिक अडकले ; एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला असून ता [...]
मिरजगाव परिसरात जोरदार पाऊस : सिना नदीला महापूर
मिरजगाव : मिरजगाव परिसरात मागील काही दिवसा पासून जोरदार पाऊस सुरू असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सततच्या पावसामुळे सिना धरण पूर्ण भरले अ [...]
नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. २६ :– आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता आणि संवेदनशीलतेने काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध कर [...]
अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1339 कोटी रुपयांचा निधी मंजूर : ना. मकरंद पाटील
मुंबई / प्रतिनिधी : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत [...]

नगर शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाला अभय कुणाचे ?
https://www.youtube.com/watch?v=4khEMGLSVEs
शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण करणारे ते कोण ? ओढ्या-नाल्यांवर शहरातील आमदार, नगरसेवक आणि महानग [...]
अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री विखे
अहिल्यानगर, दि. १५ – अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस् [...]
राज्यातील 34 जि.प.अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; अहिल्यानगरचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव
अहिल्यानगर : गत दोन ते अडीच वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका केव्हा होणार याची उत्सुकता सर्व [...]
लायन्स सॅफ्रॉन सफायरचे कार्य अभिमानास्पद : आ. अमोल खताळ
संगमनेर : स्टॉलधारक उद्योजक, नवीन बाजारपेठ, प्रचंड प्रमाणात ग्राहक, फुड स्टॉल आणि गेमिंग झोन याची सांगड घालून संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचं [...]
गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे राजहंसचे वैशिष्ट्य : बाळासाहेब थोरात
संगमनेर : दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाच्या मोठा वाटा असून तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. या [...]
साळवे कुटुंबावर हल्ला दोन्ही आमदार गप्प का? :- दिपक केदार
जामखेड : रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला. कुटुंबातील लोक गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. १२ दिवस झाले तरी य [...]
