Category: अहमदनगर
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या डॉक्टर आरोपीला फाशीची शिक्षा द्या ; विहिंप दुर्गावाहिनीची मागणी
।संगमनेर : संगमनेरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून अ [...]
महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा – लोकनेते बाळासाहेब थोरात
संगमनेर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुर [...]
शेळीपालनांतील नवीन तंञज्ञान समजून घ्यावे : डाॅ.विठ्ठल विखे
लोणी : बदलत्या हवामानातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय हा अडचणीत आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करून अतिरिक्त उत्प [...]
फुले दांपत्याचे गुण अंगीकारले तरच सुदृढ समाज निर्मिती होईल : अशोक देवढे
नगर : थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अभ्यास सध्याच्या तरुणाईने केला पाहिजे.केवळ प् [...]
भिंगार अर्बन बँकेच्यावतीने युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंगचा शुभारंभ
नगर : आज प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन पद्धत सुरु झाली आहे. इंटरनेट बँकिंग खूपच सोयीस्कर आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येतात आण [...]

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून मिशन मोडवर काम करावे : जलसंपदा मंत्री विखे
मुंबई दि. ११ :- जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे [...]
अहिल्यानगर शहरात समता व्याख्यानमालेचे आयोजन
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव समिती व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या संयुक्त विद्य [...]

ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार
मुंबई, दि. ९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्टेशनजवळ असलेल्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे [...]
ग्राहकसेवा व योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत राहा ! : :संचालक भादीकर
अहिल्यानगर : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये सर्वच वर्गवारीच्या ग्राहकांना अखंडित, शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणच्या अ [...]
जैव अर्थव्यवस्थेची भुमिका ग्रामिण विकासासाठी महत्वपुर्ण : श्रीमती उज्वला बावके-कोळसे
कोपरगाव: ग्रामिण विकासासाठी जैव अर्थव्यवस्थेची (बायो इकॉनॉमी) भुमिका महत्वपूर्ण ठरेल. भारताची जैव अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्स पर्यंत [...]