Category: कृषी
हवामान बदलामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
सांगली प्रतिनिधी - हवामान बदलामुळे भाजीपाला पिकावर अनिष्ट परिणाम होत आहे. थ्रिप्स , मावा, तुडतुडे, करपा , डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सा [...]
तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम ; शेतकरी अडचणीत
वर्धा प्रतिनिधी - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूरीचे पीक व हरभरा पिकावर परिणाम झाला [...]
थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला असून, आगामी काही दिवस थंडी का [...]
टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो पीक उपटले
नाशिक प्रतिनिधी - मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाने टोमॅटोची उत्पादन घेतले मात्र टोमॅटोला एक ते दीड रुपये प्रति किलो [...]
बदलत्या वातावरनामूळे तूरीचे पीक धोक्यात शेतकरी अडचनीत
वर्धा प्रतिनिधी- जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त [...]
राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब
मुंबई : राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर [...]
कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. आधीचा दर हा 10 ते 12 रुपये होते मात्र तेच दर 20 ते 25 रुपयां [...]
शेतीच्या पिकांची मशागत नव्या उमेदीने सुरू
जळगाव प्रतिनिधी- यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून [...]
करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान
औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद तालुक्यातील करोडी येथील शेतकरी रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील 350 पपईचे झाडे अज्ञाताने तोडल्याची धक्कादायक घटन [...]
शेतकऱ्यांने टोकण यंत्राच्या साहाय्याने केली मका लागवड
जळगाव प्रतिनिधी- मजुरांची शोधाशोध सुरू केल्यानंतर पुरेसे मजूर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी भास्कर तेली यांन [...]
