Category: कृषी
हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
म्हसवड / वार्ताहर : वादळी वारा व पाऊस सुरू असताना जनावरांच्या गोठ्यानजीकच्या ट्रान्स्फार्मरवर वीज पडून पत्राशेडच्या लोखंडी अँगलला वीजप्रवाह सुरू झाल् [...]
मान्सून अंदमानात दाखल
मुंबई : मान्सून सोमवारी अंदमानच्या समुद्रकिनार्यावर दाखल झाल्यामुळे केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून अं [...]
कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान
मसूर / वार्ताहर : कवठे येथे इलेक्ट्रिक सप्लाय होत असलेल्या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन 50 गुंठे आडसाली ऊसाचे पीक जळुन खाक झाला. या घटनेत सुमारे दोन [...]
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाला फटका : पी. आर. पाटील
इस्लामपूर : ऊस तोडणी व वाहतूक करार स्विकारताना कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील. समवेत विजयराव पाटील, देवराज पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, माणि [...]
माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
डिझेल अभावी टँकर बंदचबिजवडीसाठी 6 मे रोजी टँकर मंजुरीचे पत्र निघाले आहे. मात्र, डिझेलसाठी निधी उपलब्ध नाही. तसेच पेट्रोल पंपमालकांचे प्रलंबित बिल [...]
विखे व श्री गणेश कारखान्याच्या कामगारांना तीन हप्त्यात थकीत देयके द्या : उच्च न्यायालय
अहमदनगर प्रतिनिधी : उत्तर नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे व श्री गणेश सहकारी साखर कारखान् [...]
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाच्या आवारात रयत क्रांतीचे बेमुदत ठिय्या आंदोलन
ओगलेवाडी : आंदोलनावेळी सचिन नलवडे, अजित बानुगडे, बापुराव पोळ, सुखदेव पवार व आंदोलक.
कराड / प्रतिनिधी : गेल्या आठ वर्षांपासून टेंभू पाणी उपसा सिंचन [...]
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू
संग्रहीत
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. टंचाई [...]
सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा
सांगली / प्रतिनिधी : आपत्तीत बाधित होणार्या नागरिकांना तत्काळ मदत व त्यांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावण [...]
हातलोटमध्ये अतिवृष्टीच्या जखमा अजून ताज्याच… दहा महिन्यानंतरही प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मदतीसाठी टाहो
पाचगणी / वार्ताहर : गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने महाबळेश्वर पश्चिम पट्ट्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामध्ये मकरंद गडाच्या प [...]