Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त ः पाशा पटेल

मुंबई : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मान

अध्यक्ष पदासाठी कॅंग्रेसचे ओबीसी कार्ड !
शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट
संत मुक्ताई मार्ग नामकरण सोहळ्याची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल – पालखी सोहळाप्रमुख रविंद्र महाराजसंत मुक्ताई मार्गाच्या नामकरणाने बीडच्या अध्यात्मिक परंपरेला नवे वैभव मिळाले – आ. विजयसिंह पंडितसंत, महंत व वारकर्‍यांच्या उपस्थितीत सुभाष रोडचे संत मुक्ताई मार्ग नामकरण संपन्न

मुंबई : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. बांबू दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

COMMENTS