Author: Lokmanthan Social
जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?
सांगली/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर गेल्या का [...]
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी सामूहिक प्रयत्नानांची गरज
अहमदनगर/प्रतिनिधी ः सौर ऊर्जा तयार करून शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हा राज्य शासनाचा अत्यंत [...]
कांद्यानंतर आता साखरेवर निर्यातबंदीचे संकेत
मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून, महाराष्ट्रात शेतकर्यां [...]
इस्रो पुढील महिन्यात घेणार सूर्याकडे झेप
नवी दिल्ली ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता पुढील मोहिमेची तयारी सुरू केली असून इस्त् [...]
भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये जरी आज फूट पडली असली तरी, यापूर्वी भाजपने तीनवेळेस राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला ह [...]
दिल्ली-मुंबई महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई/प्रतिनिधी ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर टँ [...]
भारताला धक्का! कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका न झाल्यामुळे जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासं [...]
राज्यावर दुष्काळाचे सावट गडद
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात तब्बल 20-25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके होरपळतांना दिसून येत आहे. राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्या [...]
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
मुंबई/प्रतिनिधी ः ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी (24 ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत [...]
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे
कोपरगाव / प्रतिनिधी ः शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि हिताच्या दृष्टीने सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार व् [...]
