Author: Lokmanthan Social
राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत भरपाईसाठी पाठपुरावा करणार
मंचर / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात अवकाळीमुळे कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त [...]
अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा दणका; 1,750 कोटी देण्याचे आदेश
वॉशिंग्टन / प्रतिनिधी : टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. अमेरिकन ज्युरीने कंपनीला 210 दशलक् [...]
कन्नड औट्रम घाटात 300 फुट दरीत कोसळली कार; 4 ठार, 7 जण गंभीर जखमी
कन्नड / प्रतिनिधी : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवार, दि. 27 रोजी पावणे दोन वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणा [...]
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर पत्रकारांनी आगीत तेल ओतू नये : ना. तानाजी सावंत
पुणे / प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर आम्ही पळ काढत नाही. जे चालले आहे, ते तुम्हीही बघत आहात. मराठा आरक्षणाबाबत जे चालले आहे [...]
नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : मंत्री दिलीप वळसे पाटलांची ग्वाही
पुणे / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात रविवारी (ता. 26) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. कांदे, बटाटा, वाटाणा या [...]
मनोज जरांगे यांच्या दौर्याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
जालना / प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबधीच [...]
मुंबईमधील अवकाळी पावसाचा मच्छीमारांना फटका
मुंबई / प्रतिनिधी : अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकर्यांच्या धास्तीत भर पडली आहे. बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत असताना पावसामुळे [...]
नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन
नवी दिल्ली / प्रतिनिधी : डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे वर लवकरच पर्सनल लोन उपलब्ध करुन देणार आहे. फोन पे वापरकर्ते आता त्यांच्या फोन पे या अॅपवरून [...]
धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरुवात
मुंबई / प्रतिनिधी : धर्मवीर 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 2022 ला आलेल्या धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. धर्मवीर सिनेमात [...]
अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे
गेल्या पंधरा दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच राज्यभर चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात फक्त मराठा समाजच राहतो का? असा सवाल आता [...]
