Author: Raghunath
गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर
अहमदाबाद : गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करून राज्य सरकारने कौटुंबिक कायद्यांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदलांची दिशा दाखवली आहे [...]
ऐतिहासिक माणगाव परिषदेचा आज वर्धापन दिन; कोल्हापुरात विविध उपक्रमांनी होणार साजरा : जिल्हाधिकारी येडगे
कोल्हापूर : सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देणार्या माणगाव परिषदेच्या 106 व्या वर्धापन दिनानिमित्त 21 व 22 मार्च रोजी माणगा [...]
रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा : मंत्री लोढा
मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, 21 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये [...]
कॅप्टन खरात प्रकरणावर नांदेडमध्ये मौनाचे राजकारण?महिला संघटना व विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
नांदेड : शहरात सध्या चर्चेत असलेल्या कॅप्टन खरात प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, महिला संघटना आणि विरोधी पक्षांची भू [...]
युद्धानंतर आत्ता महागाईचे चटकेप्रीमियम पेट्रोल 2, तर ओद्योगिक डिझेल 22 रूपयांनी महागले
नवी दिल्ली/मुंबई : अमेरिका-इस्त्राईल यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर त्याचे परिणाम आत्ता संपूर्ण जगभरात उमटायला लागले आहेत. युद्धाच्या 20 [...]
वनताराला सर्वोच्च क्लीन चीटवनतारावरचे आरोप निष्फळ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : वन्यजीव संवर्धनाशी संबंधित ‘वनतारा’ प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत स्पष्ट संदेश दिला आह [...]
रुपयाची ऐतिहासिक नीचांकी घसरणऊर्जा संकट गडद, परकीय भांडवलांच्या माघारीमुळे रुपया 93.24 वर
नवी दिल्ली : भारतीय रुपयाने शुक्रवारी पुन्हा एकदा चिंताजनक पातळी गाठत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 93.24 या ऐतिहासिक नीचांकाची पातळी गाठली. ही केवळ आक [...]
रुपाली चाकणकरांवर राष्ट्रवादीकडून कारवाईचे संकेत
मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारणात खळबळ उडवली असून, या प्रकरणाशी संबंधित नावे समोर येताच सत्ताधा [...]

कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे लाच घेतांना अटक; नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरी पुन्हा समोर
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरीच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, एका महिला अधिकार्यासह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आ [...]
भारतच युद्ध थांबवू शकतो : सरसंघचालक
नागपूर : सध्या जगभर सुरू असलेल्या संघर्षमय परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतच शांततेचा मार [...]
