Author: Raghunath

राज्यात 75 हजार पदांची नवी भरती
मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरच 75 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाय [...]
स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी संदेश सेवा
मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या म [...]

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क [...]
मुंबई व नवी मुंबई विमानतळ जोडणारी नवी मेट्रो
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक आठ हाती घेण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे बावीस ह [...]
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो प्रकल्प
मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार [...]
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा
ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्यांना येणार्या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी न [...]
कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रम [...]
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आ [...]
शेतकर्यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव
शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटनपूरक अर्थसंकल्पमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये यंदा शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटन या [...]

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार
मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा [...]
