Author: Lokmanthan
जलमोती की मच्छरमोती? :पाण्याच्या बाटलीत मच्छर :
जामखेड प्रतिनिधी : शुद्ध पाणी मिळेल या विश्वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु जामखेड मधील "जलमोती" या [...]
शेतकर्यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर संमत केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवली ती केवळ शेतकर्यांच्या एकजुुटीच्या [...]
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा निवडणूक स्टंट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी असणार्या तिन्ही कायद्यांना मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शेतकरी नेते टिकैत यांनी तात्काळ प्रतिक् [...]
राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान -उदय सामंत
अहमदनगर- राज्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे महत्वपूर्ण योगदान असुन राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत [...]
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया [...]
मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही : ना बाळासाहेब थोरात
संगमनेर/प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या [...]
