Author: Lokmanthan
शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई : शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन [...]
मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 22 : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत् [...]
पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : राज्यपाल कोश्यारी
मुंबई : ‘पत्रकारिता केवळ व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा [...]
सत्ता संघर्षाचा पेच आज सुटणार का ?
राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही कायम असून, याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरु होत आहे. त्यामुळे सत्ता संघर्षांचा न्यायालयीन पेच कायमचा निक [...]
‘आप’ चा निर्णय ओबीसींच्या दृष्टीने!
आज आप या राजकीय पक्षात हरिभाऊ राठोड यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करित असताना काही प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तव प्रश्न मांडण्यातून त्यां [...]
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
नांदेड :- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता [...]
फडणवीसांचा मुंबई महापालिका निश्चय !
महाविकास आघाडी सरकार ला अडीच वर्षात पदच्युत केल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय समितीत स्थान मिळालेले नेते देवेंद्र फडणवी [...]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट
बीड/परळी:- राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मु [...]
येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 20: राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्याती [...]
बोटीत बिघाड झाल्यामुळे भरकटत समुद्रकिनारी ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा
मुंबई/प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी [...]
