Author: Lokmanthan
घटनात्मक वर्चस्व कुणाचे !
भारताचे नुकतेच निवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश एन व्ही रमणना यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकशाही विषयी काही मूलभूत भाष्य केले आहेत. त्यांच्या मते स [...]
अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अपघातांमुळे अनेक मोठया व्यक्तींचा मृत्यू हा चटका लावून देणारा ठरला. शिवसंग्राम संस्थेचे अध्यक्ष, आम [...]
पोर्टवर जेएनपीटीच मक्तेदार
२०१४ नंतर देशाच्या विनिवेश मध्ये होणारी वाढ किंवा सार्वजनिक क्षेत्रात होणारे खाजगीकरण याचा वेग प्रचंड वाढला. हाच नेमका धागा पकडत देशातील काही उद्योजक [...]
…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट
नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील विशेषतः 9 राज्यांमध्ये लम्पी स्कीन डिसीज म्हणजे एलएसडी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून, याचा प्रादूर्भाव 9 राज्य [...]
बारा आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द : महाविकास आघाडीला धक्का
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा पेच पुन्हा एकदा कायद्याच्या कचाटयात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण तब्बल दोन वर्षांपूर [...]
सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे
इंदापूर/प्रतिनिधी : भाजपने गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ असलेला अमेठीतून राहुल गांधींना पराभूत करून, या जागेव [...]
लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून या तालुक्यात मोठे पशुधन आहे. सध्या काही भागात लम्पी हा आजार संसर्गजन्य वाढत [...]
लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान
संगमनेर (प्रतिनिधी ) शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यासह ठाणे ,अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अतिदुर्गम भागात गुणवत्तेने व प्रामाणिकपणे ज्ञानद [...]
हलगर्जीपणा नको…
गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठर [...]
भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!
स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मोठा इतिहास असणारी काँग्रेस, आता देशभरात जवळपास रसातळाला गेली आहे. काँग्रेसचा मुख्य प्रश्न हा नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी [...]
