Author: Lokmanthan

1 324 325 326 327 328 845 3260 / 8444 POSTS
घटनात्मक वर्चस्व कुणाचे !

घटनात्मक वर्चस्व कुणाचे !

भारताचे नुकतेच निवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश एन व्ही रमणना यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकशाही विषयी काही मूलभूत भाष्य केले आहेत. त्यांच्या मते स [...]
अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अपघातांमुळे अनेक मोठया व्यक्तींचा मृत्यू हा चटका लावून देणारा ठरला. शिवसंग्राम संस्थेचे अध्यक्ष, आम [...]
पोर्टवर जेएनपीटीच मक्तेदार

पोर्टवर जेएनपीटीच मक्तेदार

२०१४ नंतर देशाच्या विनिवेश मध्ये होणारी वाढ किंवा सार्वजनिक क्षेत्रात होणारे खाजगीकरण याचा वेग प्रचंड वाढला. हाच नेमका धागा पकडत देशातील काही उद्योजक [...]
…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट

…तर, देशात निर्माण होऊ शकते दुधाचे संकट

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील विशेषतः 9 राज्यांमध्ये लम्पी स्कीन डिसीज म्हणजे एलएसडी या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून, याचा प्रादूर्भाव 9 राज्य [...]
बारा आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द : महाविकास आघाडीला धक्का

बारा आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द : महाविकास आघाडीला धक्का

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा पेच पुन्हा एकदा कायद्याच्या कचाटयात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण तब्बल दोन वर्षांपूर [...]
सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे

सुप्रिया सुळेंनी देखील त्यांचा ’वायनाड’ मतदारसंघ शोधावा : माजी मंत्री राम शिंदे

इंदापूर/प्रतिनिधी : भाजपने गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ असलेला अमेठीतून राहुल गांधींना पराभूत करून, या जागेव [...]
लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे

लम्पी आजाराबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती होणे गरजेचे- डॉ. तुंबारे

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून या तालुक्यात मोठे पशुधन आहे. सध्या काही भागात लम्पी हा आजार संसर्गजन्य वाढत [...]
लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी ) शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यासह ठाणे ,अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अतिदुर्गम भागात गुणवत्तेने व प्रामाणिकपणे ज्ञानद [...]
हलगर्जीपणा नको…

हलगर्जीपणा नको…

गेल्या चार दिवसापासून गणेशोत्सव, गौरी आगमण यानिमित्ताने बाजारपेठामध्ये होणारी गर्दी भविष्यात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण करण्याच्या दृष्टीने अडचणीची ठर [...]
भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

स्वातंत्र्य चळवळीचा सर्वात मोठा इतिहास असणारी काँग्रेस, आता देशभरात जवळपास रसातळाला गेली आहे. काँग्रेसचा मुख्य प्रश्न हा नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी [...]
1 324 325 326 327 328 845 3260 / 8444 POSTS