Author: Lokmanthan

1 2 3 4 5 540 30 / 5398 POSTS

महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..

पाथर्डी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून तसेच  विविध संघटनाकडून शहरातील कोरडगाव चौकातील डॉ.बाब [...]
पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच

पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच

अकोले : अकोले तालुक्यात कोतुळ येथे अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. या अवैध दारू आणि मटका याच्या आहारी अनेक तरुण गेले आहे, यामुळे पोलिसांच्या नाकावर [...]
राहाता नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ आढळला मृतदेह

राहाता नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ आढळला मृतदेह

राहाता : राहाता नगरपालिकेचा पाणी साठवण तलाव असलेल्या कात नाल्याचे कंपाऊंड लगत गाठोड बांधून गादीत गुंडाळलेल्या स्थितीतील अंदाजे 25 ते 35 वर्ष वयाच [...]
वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी

टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राबवला उपक्रम कोपरगाव : सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांच [...]
देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश  बनकर

देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर

कोपरगाव तालुका : ‘हार न मानता प्रयत्न केले तर भारत देशाची सेवा आपण उत्तम प्रकारे करू शकतो. त्यासाठी कोणकोणती पदे असतात, कोणत्या पदांना काय शैक्षण [...]
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

वैशाली धाकुळकर यांचे प्रबोधनात्मक एकपात्री नाट्य "मी सावित्री बोलते" उत्साहात कोपरगाव शहर : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवा [...]
जीवनमान उंचावण्याचे आमचे लक्ष्य : पंतप्रधान मोदी

जीवनमान उंचावण्याचे आमचे लक्ष्य : पंतप्रधान मोदी

भाजपने संकल्पपत्राद्वारे मांडला आपला जाहीरनामा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून, काँगे्रसने मांडलेल्या न्यायपत्राला [...]
देशामध्ये मुंबई, पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री

देशामध्ये मुंबई, पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री

गृहविक्रीच्या माध्यमातून 1 लाख 10 हजार 880 कोटींची उलाढाल पुणे : कोरोनानंतर देशामध्ये घरांची विक्रमी विक्री होतांना दिसून येत आहे. त्यात पुणे [...]
पतंजली आणि पत गेली!

पतंजली आणि पत गेली!

समस्या किंवा कठीण काळ येतो तेव्हा, तो चारही बाजूंनी येतो; अशी एक पारंपरिक म्हण आहे. या म्हणीच्या अर्थानुसार जेव्हा एखादं संकट येतं, तर ते एकट्याने ये [...]
आरक्षण न दिल्यास 5 जूनपासून पुन्हा उपोषण : मनोज जरांगे

आरक्षण न दिल्यास 5 जूनपासून पुन्हा उपोषण : मनोज जरांगे

मुंबई - लोकसभा निवडणुकीची देशभर रणधुमाळी सुरू असून, मराठा आरक्षणाचा लढा सध्या शांत असला तरी, रविवारी मनोज जरांगे यांनी 5 जूननंतर पुन्हा एकदा आमरण [...]
1 2 3 4 5 540 30 / 5398 POSTS