Author: Lokmanthan

1 250 251 252 253 254 845 2520 / 8444 POSTS
लोकअदालतीत 138 प्रकरणे तडजोडीने निकाली ; 126 अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ

लोकअदालतीत 138 प्रकरणे तडजोडीने निकाली ; 126 अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ

मुंबई : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात 33 वर्षात प्रथमच लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 542 सेवा विषयक प्रकरणां [...]
पुण्यातील आमदाराच्या मामाचेच अपहरण

पुण्यातील आमदाराच्या मामाचेच अपहरण

पुणे : पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे भरदिवसा चौकातून अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. टिळेकर यांचे मामा योगेश वाघ फिर [...]
वक्फ दुरुस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करावे : राज ठाकरे

वक्फ दुरुस्ती विधेयक अधिवेशनात मंजूर करावे : राज ठाकरे

मुंबई : लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. या शेतजमिनी तब्बल 103 शेतकर्‍यांच्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील तळेगाव [...]
इंडिया आघाडीचे विघटन..?

इंडिया आघाडीचे विघटन..?

इंडिया आघाडी या काँग्रेस प्रणित आघाडीने लोकसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये, विरोधी पक्षांना एकत्रित करत आणि संविधान बचाव चे नरेटिव्ह निवडणुकीचा मुख् [...]
निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका : खा. शरद पवार

निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका : खा. शरद पवार

सोलापूर : जिल्ह्यातील मारकडवाडी पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात केंद्र बनतांना दिसून येत आहे. रविवारी खासदार शरद पवार यांनी या गावाला भेट देत ईव्हीएम [...]
बहिष्कारानंतर विरोधी आमदारांनी घेतली शपथ

बहिष्कारानंतर विरोधी आमदारांनी घेतली शपथ

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर प्रोटेम स्पीकार कालिदास कोळंबरकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शनिवारी शपथ दिली. मात्र विर [...]
शंभू सीमेवरून शेतकर्‍यांचा राजधानीच्या दिशेने मोर्चा

शंभू सीमेवरून शेतकर्‍यांचा राजधानीच्या दिशेने मोर्चा

नवी दिल्ली :शेतकर्‍यांनी रविवारी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला असून, पंजाबमधील 101 शेतकर्‍यांनी काल दुपारी 12 वाजता शंभू सीमेवरून राजधानीच [...]
नार्वेकर दुसर्‍यांदा विधानसभा अध्यक्ष !

नार्वेकर दुसर्‍यांदा विधानसभा अध्यक्ष !

मुंबई : विधिमंडळ प्रक्रियेत विधानसभा अध्यक्षपद अतिशय महत्वाचे असून, या पदाचे महत्व शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वच [...]
‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !

‘ईव्हीएम’चा संशयकल्लोळ !

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे [...]
नवे सरकार जनतेच्या प्रश्नांना सोडवेल!

नवे सरकार जनतेच्या प्रश्नांना सोडवेल!

आझाद मैदानावरच्या शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदावर नियुक्त झाल्यापासून, राज्य सरकारचा कार्यभार प्रारंभ [...]
1 250 251 252 253 254 845 2520 / 8444 POSTS