Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा जामीन मंजूर

रत्नागिरी ः बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते आमदा

अदानींना एवढे यश मिळण्यामागे नेमके कोण ?
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार
शहीद दत्तात्रय  रेडे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रत्नागिरी ः बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावर सुनावणी घेत आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS