Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री फडणवीस
अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार: मंत्री उदय सामंत

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

COMMENTS