Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन चिमुकल्यांचा गाळात फसल्याने मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध असावे ; काँग्रेसची मागणी
स्वायत्त संस्थांची आजची स्थिती
शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील काळवंड येथे एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. शाळेतून जेवण करत घरी परत जात असतांना पोहण्यासाठी पाझर तलावात गेलेल्या दोन चिमूकल्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गळात रुतल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

COMMENTS