Homeताज्या बातम्या

संगमनेरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक 

संगमनेर प्रतिनिधी - कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतत्प झाले आहेत. उद्धव साहेब म्हणत होते हे सरकार शेतकऱ्

ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला उशिरा सुचलेले शहाणपणतब्बल तीन वर्षांनंतर तक्रारीला दिले उत्तर ; तक्रार अर्जाचा दिनांक सोडल्यास पत्रातून संदर्भच गायब
सव्वाशेवर जागांसाठी तब्बल बारा हजारावर आले अर्ज

संगमनेर प्रतिनिधी – कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतत्प झाले आहेत. उद्धव साहेब म्हणत होते हे सरकार शेतकऱ्यांचं आणि आता शिंदे साहेब देखील म्हणत आहेत. हे सरकार नक्की शेतकऱ्यांचं की हे सरकार कोणाचं हे आता ठरवलं पाहिजे, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पात कांद्याला न्याय मिळाला पाहिजे. कांद्याला 30 रुपयाचा हमीभाव व 15 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी अहमदनगरच्या संगमनेरमध्ये करण्यात आली आहे.

COMMENTS