तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे करणार सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्र

उन्हाळी कांदा नाफेड मार्फत खरेदीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा सकारात्मक प्रतिसाद
को.ऑप.हौसींग सोसायटींच्या नियमात होणारे बदल यावर मार्गदर्शन
रेणुकामाता मल्टीस्टेट ची सर्व बँकांच्या ग्राहकांसाठी ए.टी.एम सुविधा सुरू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS