Homeताज्या बातम्या

मंत्री राणे यांना कोर्टाकडून दिलासा

मुंबई ःमहाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचार्‍यांना मारहाण केल्याच्या प

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशी; बंडखोरांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणी बिनविरोधचा मार्ग मोकळा
वधानसभेत मुस्लिमआरक्षणावरून खडाजंगीमंत्री नितेश राणे-अमिन पटेल आले आमनेसामने
“नितेश राणेंचा मुंब्र्यात ‘धुरळा’!”, “मदरशांवर बंदी?राणेंचा थेट इशारा
१३ वर्षे जुन्या धारगळ टोल नाका प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे निर्दोष; म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय Goa Marathi News | Maharashtra Minister ...


मुंबई ःमहाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचार्‍यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत नितेश राणे यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. या निकालानंतर तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर पडदा पडला आहे.

COMMENTS