मुंबईच्या मानखुर्द येथील जनता नगरमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन मजली इमारत (चाळ) कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ महिला व २ मुलांसह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे शहरात इतरत्रही दुर्घटना घडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईच्या मानखुर्द येथील जनता नगरमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन मजली इमारत (चाळ) कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ महिला व २ मुलांसह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे शहरात इतरत्रही दुर्घटना घडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली आहे.

COMMENTS