Homeताज्या बातम्यादेश

राजधानी दिल्लीने गाठली प्रदूषणाची सर्वोच्च पातळी

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, गुरूवारी प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे समोर आले आहे

माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो ः मा.आ. कोल्हे
बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत महिला साहित्य संमेलनाचा समारोप 

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा सर्वात मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, गुरूवारी प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे समोर आले आहे. कारण राजधानीतील हवेची गुणवत्ता गुरूवारी गंभीर श्रेणीत पोहोचली असून एअर क्वालिटी इंडेक्स 500 च्या पुढे गेला. गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीतील 31 भागात प्रदूषण अत्यंत खराब श्रेणीतून गंभीर श्रेणीत पोहोचले. जहांगीरपुरीमध्ये सर्वाधिक 567 एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवण्यात आला आहे. तर पंजाबी बागेत 465 आणि आनंद विहारमध्ये 465 एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवण्यात आला आहे.

COMMENTS