Homeताज्या बातम्या

ई-केवायसी न केल्याने ८० लाख लाडकी बहिणी अपात्र; लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट। लोकमंथन News२४

राज्यातील महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या एका मोठ्या आणि धक्कादायक निर्णयामुळे चर्चेत आली आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेतील त्रुटी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल ८० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची मोठी आकडेवारी समोर आली आहे.

महागाईचा भडका उडणार? सावधान! लवकरच महागणार पेट्रोल-डिझेल
महागाईविरोधात शिवसेना (UBT) रस्त्यावर! दादरमध्ये बैलगाडी मोर्चा काढत इंधन, सिलिंडर दरवाढीचा निषेध
शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रोहित पवार

राज्यातील महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या एका मोठ्या आणि धक्कादायक निर्णयामुळे चर्चेत आली आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेतील त्रुटी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल ८० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची मोठी आकडेवारी समोर आली आहे.

COMMENTS