२१ एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत। जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे भरणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
२१ एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत। जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे भरणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

COMMENTS