मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील टप्प्यात या मार्गिकेचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे.

मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील टप्प्यात या मार्गिकेचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे.

COMMENTS