भाज्यांचे भाव घसरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 भाज्यांचे भाव घसरले

ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्यांचे दर कोसळले आहेत.  भाज्यांचे बाजारभाव घसरू लागले असल्याने कोबी , फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सामान्य ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. 

पोलिस बंदोबस्तात तोडणार सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्शन
स्वरुपखानवाडीच्या पाझर तलावाच्या भरावाला भेगा
अखेर तरगावफाट्याला न्याय; रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटींचा निधी मंजूर

नवी मुंबई प्रतिनिधी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्यांचे दर कोसळले आहेत.  भाज्यांचे बाजारभाव घसरू लागले असल्याने कोबी , फ्लॉवर टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे. भाज्यांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सामान्य ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. 

COMMENTS