Tag: शेतकरी प्रश्न
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्नांवरून विरोधक घेरणार
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पारनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आह [...]
ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड
कर्जत : "ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय किंवा कौटुंबिक अत [...]
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन
माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
https://youtu.be/2sgZW_nG71I
जळगाव जामोद, संग्रामपूर व मलकापूर परिसरातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून, कमी क्षमतेचे ट्रान्स [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; शेतकरी कर्जमाफी, आरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून मुंबई येथे सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. एकूण १९ दिवस चालणाऱ्या या अधिवे [...]
